सिद्ध मंगल स्तोत्र : Siddha Mangal Stotra
या सिद्ध मंगल स्तोत्राची एक रंजक कथा अशी आहे की श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्यलु यांनी या स्तोत्राचा जप आनंदात केला होता जेव्हा त्यांना कळाले कि, भगवान दत्तांचा त्यांच्या घरी नातू म्हणून जन्म होणार आहे.
या सिद्ध मंगल स्तोत्राची एक रंजक कथा अशी आहे की श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्यलु यांनी या स्तोत्राचा जप आनंदात केला होता जेव्हा त्यांना कळाले कि, भगवान दत्तांचा त्यांच्या घरी नातू म्हणून जन्म होणार आहे.
श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे.
करुणात्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण, मंत्रमय व रसाळ रचना आहे.
1880 च्या दशकात, मध्य प्रदेशातील आगर माळवा येथील पडझडीला आलेले शिव मंदिर लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांनी पुन्हा बांधले.
दोन कथा नंदीबद्दल सांगितल्या आहेत. पहिली कथा शिलाद मुनींची आणि दुसरी समुद्र मंथनाची
शिव प्रदक्षिणा शिवाय शिव पूजा देखील पूर्ण होत नाही. शिवाच्या प्रदक्षिणेसाठी शास्त्र नुसार अर्ध प्रदक्षिणाच घातली पाहिजे असे सांगितलेआहे.
तो उपदेश वाचून राजा अलर्क आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांनी माहूरगड येथील श्री दत्ता कडे येथे गेले.
श्री दुर्गा बत्तीस नामवली देवी कवच - दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला
दत्तात्रेयांनी परशुरामला आपला शिष्य कसा बनवला?
त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच वंशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.
सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा हि भारतातील एकमेव नदी आहे कि फक्त तिचीच परिक्रमा होते.
श्री सोमनाथाची भव्य मूर्ती गझनीच्या महंमदाने तोडून- फोडून "मूर्तिभंजक "हा 'किताब स्वतःच मिळवला आणि सुमारे १८ कोटींची लूट केली.
केवळ भगवान शिव नवग्रह नियंत्रित करू शकतात. भगवान शिव यांना नवग्रहेश्वर असेही म्हणतात. नवग्रह केवळ भगवान शिव मंदिरात स्थापित केले जातात. इतर कोणत्याही देवळात नाही.
हे जमीन कायद्यामुळे आहे.सध्याच्या काळातही जसे मालमत्तेचे कायदे आहेत.
शनिदेव न्यायाचे देवता असल्याचे म्हटले जाते. शनिदेव आपल्या भक्तांवर अन्याय होऊ देत नाहीत. शनिच्या साधने किंवा धैय्यामुळे त्रस्त असलेले शनिवारी पूजा करताना शनि चालीसा चे...
कृष्णा नदी ही महाराष्ट्राची एक महत्त्वाची आणि आणि भारतातील गंगा, गोदावरी आणि ब्रम्हपुत्र नद्यानंतर ४ थ्या क्रमांकांची महत्वाची मोठी नदी आहे.