श्री क्षेत्र पीठापूर : Shri Kshetra Pithapur
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे.
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे.
प्राचीन कथा सांगते की ती नंद आणि यशोदा यांची कन्या होती जी कृष्णाच्या ऐवजी वसुदेव आणि देवकीला बंदिवासात ठेवली होती.
सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा हि भारतातील एकमेव नदी आहे कि फक्त तिचीच परिक्रमा होते.
जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पठण करता शक्य नसेल तर श्री दुर्गासप्तशती सार वाचायला विसरू नका
सिद्ध कुंजिका हे एक स्तोत्र आहे ज्यामध्ये स्तोत्राचे ज्ञान शिवाने माता पार्वतीला सांगितले आहे, ज्याच्या प्रभावाने देवीचे पाठ सफल होते. हे सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत गुप्त आहे.
देवीचा जन्म हा दुर्गेचे पहिले रूप मानले जाते जिने महिषासुराचा वध करण्यासाठी जन्म दिला होता आणि म्हणूनच तिला
श्री तुळजाभवानी कवच स्कंद पुराणातील असून याच्या नित्य पठणाने सर्व संकटे दूर होतात.
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी || जय देवी जय देवी
Shri Swami Charitra Saramrut
श्रीकृष्णाची आरती - श्यामल वर्णा षड्रिपुदमना
दुर्गा, जीला दैवी माता देखील म्हटले जाते, स्वार्थ, मत्सर, पूर्वग्रह, द्वेष, क्रोध आणि अहंकार यासारख्या वाईट शक्तींचा नाश करून मानवजातीचे वाईट आणि दुःखापासून रक्षण करते.
भगवान गणेशाचे पिता शिव यांनी त्यांना आशीर्वाद दिला की, पूजेत सर्वांत आधी गणपतीची नावे स्मरण केले जाईल.
1880 च्या दशकात, मध्य प्रदेशातील आगर माळवा येथील पडझडीला आलेले शिव मंदिर लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांनी पुन्हा बांधले.
या रामायणातील सर्वात दुर्लक्षित पात्र कोणाचे असेल तर ते लक्ष्मणाची पत्नी आणि जनकनंदिनी सीतेची बहीण उर्मिला आहे.
जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे । कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥
शिवलिंगावर फक्त एक लोटा जल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. भक्त त्यांना शंकर, भोलेनाथ, महादेव इत्यादी नावांनी हाक मारतात.
षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे.
श्री लिंगाष्टकम हा शिव स्तुती (भगवान शिवाची प्रार्थना) म्हणून संकलित केलेल्या प्रार्थना मंत्रांचा एक भाग आहे.
शिव चालिसात चाळीस ओळी आहेत ज्यात भगवान शंकराची स्तुती केली आहे.
तसचं, नाथ परंपरे नुसार गुरु नवनाथ महाराज यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेय महाराज यांच्याकडून मिळाली असल्याची मान्यता आहे.