श्री स्वामी समर्थ आरती संग्रह : Shree Swami Samarth Aarti
श्री स्वामी समर्थ आरती संग्रह :Shree Swami Samarth Aarti
श्री स्वामी समर्थ आरती संग्रह :Shree Swami Samarth Aarti
नमस्कार किंवा नमस्ते चा उगम हा संस्कृत शब्द ‘नमः’ पासून झाला आहे.
जम्मू आणि काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील दत्त मंदिर.
मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं । षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं । भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं । मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥
श्री गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते.
श्री मारुती स्तोत्र मराठी आणि संस्कृत मध्ये
कालभैरव अष्टकम हे संस्कृत अष्टक आहे, जे आदि शंकर यांनी लिहिलेले आहे.
दत्तात्रेय भव शरणम् । दत्तनाथ भव शरणम् । त्रिगुणात्मक त्रिगुणातीत । त्रिभुवनपालक भव शरणम् ॥ १॥
शिव प्रदक्षिणा शिवाय शिव पूजा देखील पूर्ण होत नाही. शिवाच्या प्रदक्षिणेसाठी शास्त्र नुसार अर्ध प्रदक्षिणाच घातली पाहिजे असे सांगितलेआहे.
जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर! जरही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्यजिवांनी त्याला शरणच जायला हवे.
कुबेरदेव हा यक्षांचा राजा मानला जातो आणि त्याच्या राज्याची राजधानी अलकापुरी आहे. त्यांची अलकापुरी कैलासाजवळ आहे.
धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार आणि वाराणसीचा राजा आहे.
अष्टादश अर्थात अठरा श्लोकात श्री दत्तात्रेय स्तोत्राची रचना आहे. अठरावा श्लोक हा फलश्रुतीचा आहे.
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे.
प्राचीन कथा सांगते की ती नंद आणि यशोदा यांची कन्या होती जी कृष्णाच्या ऐवजी वसुदेव आणि देवकीला बंदिवासात ठेवली होती.
सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा हि भारतातील एकमेव नदी आहे कि फक्त तिचीच परिक्रमा होते.
जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पठण करता शक्य नसेल तर श्री दुर्गासप्तशती सार वाचायला विसरू नका
सिद्ध कुंजिका हे एक स्तोत्र आहे ज्यामध्ये स्तोत्राचे ज्ञान शिवाने माता पार्वतीला सांगितले आहे, ज्याच्या प्रभावाने देवीचे पाठ सफल होते. हे सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत गुप्त आहे.
देवीचा जन्म हा दुर्गेचे पहिले रूप मानले जाते जिने महिषासुराचा वध करण्यासाठी जन्म दिला होता आणि म्हणूनच तिला
श्री तुळजाभवानी कवच स्कंद पुराणातील असून याच्या नित्य पठणाने सर्व संकटे दूर होतात.