भीमा नदी : Bhima River
भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर मंदिराने ओळखले जाते. हे मंदिर देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी (स्वयं-उद्भवलेल्या) शिव मंदिरांपैकी एक मानले जाते,
भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर मंदिराने ओळखले जाते. हे मंदिर देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी (स्वयं-उद्भवलेल्या) शिव मंदिरांपैकी एक मानले जाते,
श्री स्वामी समर्थांची १०८ नामांची नामावली अत्यंत प्रभावी आहे. ही नामावली जप करावा
प्रत्येक ओळीतला प्रथम अक्षर जुळवला, तर "भज रे मना भज रे मना, दत्त दिगंबर भज रे मना" ही भजन धून दिसून येईल.
वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना..पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो.
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥
विष्णुदत्त नावाचा एक ब्राह्मण आचारधर्माचे अत्यंत काटेकोर पालन करून भार्येसह राहात होता.त्याच्या घरासमोर.
जय जय सद्गुरु गजानन । रक्षक तूची भक्तजना ।।१।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रुपात गजानन तू ।।२।।
मुंबईतील प्रभादेवी मधील सिद्धिविनायक मंदिर हे भगवान गणेशाला समर्पित असलेले प्रसिद्ध मंदिर आहे.
गणपती अथर्वशीर्ष आपण नेहमीच ऐकतो, म्हणतो, पण श्री दत्त अथर्वशीर्ष अस्तित्वात आहे हे देखील अनेकांना ज्ञात नसते.
जरी राक्षस राजा रावण हे महाकाव्य रामायणातील मुख्य विरोधी पात्र असले तरी, बहुतेक लोकांना त्याची पार्श्वभूमी, त्याचे विजय आणि त्याचे विद्वान ज्ञान माहित नाही.
Dattatray Temple, Bhaktapur, Nepal
धार्मिक ग्रंथांनुसार महर्षि भृगु हे ब्रह्माचा मानस पुत्र आहे. त्यांच्या पत्नीचे नाव ख्याती होते जो दक्षची मुलगी आहे. महर्षि भृगु हे सप्तऋषी मंडळाचे ऋषी आहेत.
'तारक मंत्र' ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करताच.
तार्धानंतरही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आपल्या भक्तांना अखंडपणे आशीर्वाद देत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
या रामायणातील सर्वात दुर्लक्षित पात्र कोणाचे असेल तर ते लक्ष्मणाची पत्नी आणि जनकनंदिनी सीतेची बहीण उर्मिला आहे.
असें पातकी दीन मीं स्वामी राया | पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||