श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट : Shri Swami Samarth, Akkalkot
श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे.
कथा (किंवा काथ्या) ही धार्मिक कथा सांगण्याची एक भारतीय शैली आहे, ज्याचे सादरीकरण हिंदू धर्मातील अनुष्ठान आहे. हेदेवा.कॉम वर अशाच काही पौराणिक कथा लिहीत आहोत .
श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे.
वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे.
या वर्षीच्या प्रकटदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे "श्रीं" च्या प्रकटदिनाची तारीख व तिथी ही एकाच दिवशी आली आहे.
गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर अगदी हाकेच्या अंतरावर कोपरगांव (बेट) हे भृगू ऋषींचे पुत्र व दैत्यांचे गुरू शुक्राचार्य ...
गुरु प्रतिपदा हा महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार माघी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, माघ महिन्यात (जानेवारी-फेब्रुवारी) पौर्णिमेचा दिवस पाळला जाणारा एक शुभ दिवस आहे.
दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते.सप्तमी तिथी भगवान सूर्याला समर्पित आहे, असे मानले जाते की ते सात पांढरे घोडे काढलेल्या रथावर बसलेले आहेत.
युग कोठलेही असो भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात! स्वामींची एक अद्भुत लीला!
श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे.
नमस्कार किंवा नमस्ते चा उगम हा संस्कृत शब्द ‘नमः’ पासून झाला आहे.
जम्मू आणि काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील दत्त मंदिर.
श्री गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.
शिव प्रदक्षिणा शिवाय शिव पूजा देखील पूर्ण होत नाही. शिवाच्या प्रदक्षिणेसाठी शास्त्र नुसार अर्ध प्रदक्षिणाच घातली पाहिजे असे सांगितलेआहे.
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे.
सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा हि भारतातील एकमेव नदी आहे कि फक्त तिचीच परिक्रमा होते.
देवीचा जन्म हा दुर्गेचे पहिले रूप मानले जाते जिने महिषासुराचा वध करण्यासाठी जन्म दिला होता आणि म्हणूनच तिला
1880 च्या दशकात, मध्य प्रदेशातील आगर माळवा येथील पडझडीला आलेले शिव मंदिर लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांनी पुन्हा बांधले.
या रामायणातील सर्वात दुर्लक्षित पात्र कोणाचे असेल तर ते लक्ष्मणाची पत्नी आणि जनकनंदिनी सीतेची बहीण उर्मिला आहे.
षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे.
दोन कथा नंदीबद्दल सांगितल्या आहेत. पहिली कथा शिलाद मुनींची आणि दुसरी समुद्र मंथनाची