शिवलिंगाची अर्ध-प्रदक्षिणाच का केली जाते?
शिव प्रदक्षिणा शिवाय शिव पूजा देखील पूर्ण होत नाही. शिवाच्या प्रदक्षिणेसाठी शास्त्र नुसार अर्ध प्रदक्षिणाच घातली पाहिजे असे सांगितलेआहे.
शिव प्रदक्षिणा शिवाय शिव पूजा देखील पूर्ण होत नाही. शिवाच्या प्रदक्षिणेसाठी शास्त्र नुसार अर्ध प्रदक्षिणाच घातली पाहिजे असे सांगितलेआहे.
जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर! जरही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्यजिवांनी त्याला शरणच जायला हवे.
कुबेरदेव हा यक्षांचा राजा मानला जातो आणि त्याच्या राज्याची राजधानी अलकापुरी आहे. त्यांची अलकापुरी कैलासाजवळ आहे.
धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार आणि वाराणसीचा राजा आहे.
अष्टादश अर्थात अठरा श्लोकात श्री दत्तात्रेय स्तोत्राची रचना आहे. अठरावा श्लोक हा फलश्रुतीचा आहे.
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे.
प्राचीन कथा सांगते की ती नंद आणि यशोदा यांची कन्या होती जी कृष्णाच्या ऐवजी वसुदेव आणि देवकीला बंदिवासात ठेवली होती.
सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा हि भारतातील एकमेव नदी आहे कि फक्त तिचीच परिक्रमा होते.