श्री विठ्ठल आरती : Shri Vitthal Arati
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
श्री बजरंग बाण आणि हनुमान चाळीसा या मंत्राची रचना संत तुलसीदास यांने १६व्या शतकात केली.
भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे.
हातांच्या दर्शनाचा मूळ भाव हाच आहे की, आपला आपल्या कर्मावर विश्वास पाहिजे. देवाला प्रार्थना करतो की, आमच्या हातून..
श्रीगणेश ही देवता ओमकार रुप आहे. त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय..
हे अत्यंत गुप्त व कल्याणकारी वज्रकवच श्रीशंकरांनी श्रीगौरींना सांगितले. जो याचे पठन करील, तो श्रीदत्तात्रेयांच्यासारखा होईल.
या मंदिराच्या पहिल्या शब्दाचा अर्थ चतु: म्हणजे चार, म्हणूनच हे मंदिर चार शिखराच्या डोंगरावर स्थापित आहे. हे मंदिर जमिनी पासून ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंद आहे.
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.
भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात पारंपारिक वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कॅलेंडर वर्षात साडेतीन दिवस अत्यंत शुभ मानले जातात.
श्री शाकंभरी अष्टकम संस्कृतमध्ये आहे. परमपूज्य श्री आदि शंकराचार्यांची ही अतिशय सुंदर निर्मिती आहे.
भगवान विष्णू हे हिंदू धर्माचे प्रमुख देव आहेत. तो विश्वाचा रक्षक आहे. भगवान विष्णूला दयाळूपणा आणि प्रेमाचा सागर मानले जाते.
अक्षय तृतीया.. आखाजी....साडेतिन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असा हा दिवस! अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा आणि दान केलेल्या ..
हनुमान जयंती चैत्र शुद्ध पूर्णिमा दिवशी साजरा केला जाते. हनुमान जयंतीची कथा हिंदू महाकाव्य रामायणातील आहे.
प्रभू श्री रामाचा जन्म "इक्ष्वाकु" वंशात झाला होता, ज्याची स्थापना भगवान सूर्याचा पुत्र "राजा इक्ष्वाकु" याने केली होती.
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं |
राम रक्षा स्तोत्र बुध कौशिक (वाल्मिकी) ऋषी यांनी लिहिले आहे.
श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे.
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे.
शनीचा प्रकोप आपल्यावर होऊ नये यासाठी शनि देवाला अनन्य साधारण महत्त्व पुराणात देण्यात आलंय.