श्री गुरुचरित्रातील गाणगापूर माहात्म्य – Ganagapur Dattatreya Temple
Ganagapur Dattatreya Temple - गाणगापूर चे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढीलप्रमाणे वर्णन आढळते.
Ganagapur Dattatreya Temple - गाणगापूर चे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढीलप्रमाणे वर्णन आढळते.
गंगा Ganga River ही भारतातील सर्वात मोठी नदी असून तिचे धार्मिक महत्त्व आहे. जान्हवी, गंगे, शुभ्रा, सप्तेश्वरी, निकिता, भागीरथी, अलकनंदा आणि विष्णुपदी यासह अनेक नावांनी ओळखले जाते. पवित्र गंगा नदीच्या चिरस्थायी…
तुळजाभवानी आरती : Tulja Bhavani Aarti
येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे.
गणेश स्थापना पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य , गणेश स्थापना पूजा विधि मंत्र...
रामेश्वर मंदिर, मिठबाव, देवगड
श्री लक्ष्मीसूक्तम् : Shri Laxmi Sukta
गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचा उल्लेख श्रीमद गुरुचरित्र या ग्रंथात आढळतो.
श्रावण महिन्यात साजरी केली जाणारी कृष्ण जन्माष्टमी ही कृष्ण पक्षातील आठ तारखेला येते.
जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड़ मूढ ताराया । जयदेव जयदेव ॥धृ॥
रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी असतो या दिवसाला राखी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.
राजापूरचे धुतपापेश्वर मंदिर(Dhutpapeshwar Temple) रत्नागिरीपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. धोपेश्वर मंदिर मलकापूरचा राजापूरच्या धूतपापेश्वरशी थेट संबंध आहे.
श्री शैलमचे मल्लिकार्जुन मंदिर पवित्र स्थळ किंवा क्षेत्र हे प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.
भारतातील राजस्थान राज्यातील रणथंभोर किल्ल्यात स्थित, त्रिनेत्र गणेश मंदिर राजस्थानमधील भगवान गणेश यांचे सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात प्राचीन मंदिर आहे
श्री क्षेत्र पद्मालय,जळगावपासून ३० किमी अंतरावर आहे.
असे म्हणतात की शिवरक्षा स्तोत्र त्यांना स्वतः भगवान विष्णूंनी स्वप्नात सांगितले होते.
श्री गुरुसहस्रनामस्तोत्रम्
घालीन लोटांगण ही प्रार्थना आहे.आपण ही प्रार्थना कोणतीही आरती झाल्यावर करतो. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे
जो मनुष्य प्रतिदिन प्रात:काल और संध्या के समय इन बारह ज्योतिर्लिङ्गों का नाम लेता है, उसके सात जन्मों का किया हुआ पाप इन लिङ्गों के स्मरण मात्र से मिट जाता है।
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥